Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

गोदावरी नदीला जायकवाडीतून तब्बल तीन लाखांहून आधिक क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आले होते. त्यामुळे गेवराई तालुक्यातील ३२ गावांना या पुराचा तडाखा बसला.
mud in home

mud in home

sakal

Updated on

गेवराई - गोदावरी नदीला जायकवाडीतून तब्बल तीन लाखांहून आधिक क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आले होते. त्यामुळे गेवराई तालुक्यातील ३२ गावांना या पुराचा तडाखा बसला. यात प्रामुख्याने नदीकाठावरील राजापूर, काठोडा, गुळज आणि राक्षसभुवन ही गावे पुर्णतःपाण्यात गेली होती.सोमवारी पाणी कमी होताच बुधवारी स्थलांतरित झालेले गावकरी घराकडे परत गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com