Jalna Farmers Protest: जालन्यातील मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिक्का

Jalna News: जालना मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले आहे. पंचनामे न झाल्याचा आरोप करत शेतकरी प्रशासनाशी संवाद साधत आहेत.
Jalna Farmers Protest

Jalna Farmers Protest

sakal

Updated on

विष्णू नाझरकर

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मंठा तालुक्यातील जयपूर, ढोकसाळ,वडगाव, तळणी, गोसावी पांगरी या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने अद्यापही पंचनामे न केल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com