Beed Flood: पाणी ओसरले, पण जनजीवन विस्कळितच; मदत केंद्रांमध्ये अजूनही स्थलांतरितांची गर्दी, पंचनामे अंतिम टप्प्यात

Beed News: बेळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात ५०हून अधिक गावांना पुराचा फटका बसला; १५ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला तरी भीती कायम आहे.
Beed Flood

Beed Flood

sakal

Updated on

बीड : जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसाला सध्या उघडीप मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गही आता कमी झाला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील विशेषतः गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदाकाठची गावे अजूनही विस्कळितच आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com