Latur Floods: अतिवृष्टीचा पाच लाख शेतकऱ्यांना फटका; अतिपावसामुळे तीन लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Crop Loss: लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ३ लाख ६८ हजार हेक्टरवर खरिप पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
Latur Floods

Latur Floods

sakal

Updated on

लातूर : काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. हाताशी आलेले पीक वाहून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ता. २२ सप्टेंबरपर्यंत पाच लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com