Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Jayakwadi Dam Release: जायकवाडी धरणातून गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने गेवराईतील अनेक गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे. गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.
Godavari Flood

Godavari Flood

sakal

Updated on

गेवराई : सद्या सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून नदी,नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुस्कील झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com