Godavari River: गेवराईतील गोदावरी काठावरील गावांवर पूराचा धोका; जायकवाडी धरणातून १.२५ लाख क्युसेक पाणी, नागरिकांनी सावध रहावे

Jankawadi Dam: गेवराईतील गोदावरी काठावरील गावांना जायकवाडी धरणातून पाण्याचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार दोन लाख क्युसेक पर्यंत पाणी विसर्ग होऊ शकतो; नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
Godavari River

Godavari River

sakal

Updated on

गेवराई : जायकवाडीच्या धरणात वरिल धरणातून पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळ पासून गोदावरी नदीच्या पात्रात सवा लाख क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आला आहे.दरम्यान, दोन लाखांहून आधिक क्युसेकने गोदावरीत पाणी विसर्ग होणार असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आल्याने गोदावरीच्या काठावरील नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com