Bhoom News : सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनामे होताच शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल.
girish mahajan

girish mahajan

sakal

Updated on

- धनंजय शेटे

भूम - आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंचनामे होताच शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल. असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे नुकसानग्रस्त ठिकाणी भेट दिल्यानंतर पत्रकारांना बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com