जालन्यातील 'या' 12 वाड्यांत साजरी होत नाही हनुमान जयंती; डोंगरावर आहे जांबुवंताचं एकमेव मंदिर, काय आहे रहस्य?

Hanuman Jayanti : विवाह समारंभाच्या वेळी नवरदेव गणपती मंदिरातून दर्शन करूनच लग्न समारंभाच्या मंडपात विवाहासाठी हजर होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
Hanuman Jayanti
Hanuman Jayantiesakal
Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड व परिसरात असलेल्या बारा वाड्यांत हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी करण्यात येत नाही. तसेच हनुमान मंदिर (Hanuman Temple) नसल्याने हनुमंताची पूजा, अर्चा करण्यात येत नाही, हे विशेष आहे. तालुक्यातील जामखेड (Jamkhed) व किनगाव परिसरातील डोंगरावर जांबुवंताचे एकमेव मंदिर आहे. याठिकाणी नेहमीच धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरुच असते. यामुळे परिसरात जांबुवंत महाराजांचा जयजयकार केला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com