Georai News: दोन हजारांहून अधिक कुटुंबीयांचे स्थलांतर; वर्षभर काय करायचे? पूरग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

Godavari River: गेवराई तालुक्यात मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान; कपाशी, सोयाबीन शेतं आडवी झाली. जायकवाडी धरणातून पाणी विसर्गामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आल्या.
Georai News

Georai News

sakal

Updated on

गेवराई : या आठवड्यात गेवराई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गोदावरी नदीकाठावरील शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. त्यातच महापुराने सर्व काही हिसकावून घेतले असून, अहो साहेब, आता आम्ही वर्षभर काय करायचे? अशी व्यथा पूरग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com