Georai Rain: गेवराईत एका रात्रीत खरीप पिकं पाण्याखाली, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान

Crop Loss: गेवराई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी व सोयाबीनची पिके पाण्यात सापडली आहेत. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Georai Rain
Georai Rainsakal
Updated on

गेवराई : बीडमधील गेवराईतील बहरातील खरिपाच्या पिकाला यंदा देखील निसर्गाची दृष्ट लागल्याने शेतक-यांच्या स्वप्नाचा अतिवृष्टीने चुराडा केला आहे.आर्थिक आधार देणारी कपाशी,सोयाबीन पिके पाण्यात सापडल्याने पिकाला करण्यात आलेला खर्च उत्पन्नातून मिळणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com