Heavy Rains: जमीन खरडली, पिके गेली; दोन लाख २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Dharashiv Rain: धाराशिवमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची पंचनामे सुरू केली असून २०० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे.
Heavy Rains

Heavy Rains

sakal

Updated on

धाराशिव : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जमीन खरडून गेली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने दोन लाख २३ हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्येही जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com