Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा कहर; बावीस गावांचा तुटला संपर्क, पुरात २२८ नागरिक अडकले, चार जणांचा मृत्यू , ७२ जनावरे दगावली

Marathwada Flood: मराठवाड्यात पावसाचा कहर सुरू असून दोन दिवसांत पावसामुळे मोठे नुकसान झाले. यात बीड, धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील तब्बल ७५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
Heavy Rain

Heavy Rain

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा कहर सुरू असून दोन दिवसांत पावसामुळे मोठे नुकसान झाले. यात बीड, धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील तब्बल ७५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com