Dharashiv Rain: सात मंडळांत अतिवृष्टी; उरली सुरली पिके, फळबागाही हातच्या गेल्या, पाऊस हटेना, संकट मिटेना

Agriculture Damage: धाराशिव जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी झाली असून पिके, फळबागा आणि शेतीवर मोठा नुकसान झाला. लोहारा तालुक्यातील नागूर येथील बालाजी त्र्यंबक मोरे या पाण्यात वाहून गेले; प्रशासनाने अनेक कुटुंबांचे स्थलांतर केले.
Dharashiv Rain

Dharashiv Rain

sakal

Updated on

धाराशिव : जिल्ह्यातील सात मंडळांत रविवारी (ता.२८) सकाळपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे वाशी, भूम, परंड्यासह तुळजापूर तालुक्यांना पुन्हा तडाखा बसला आहे. आधीच्या तडाख्यातून सावरत असताना पुन्हा पुन्हा अतिवृष्टीचा आघात सुरू असल्याने उरली-सुरली पिके, फळबागाही हातच्या गेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com