Monsoon Flood: शेतात फक्त पाणीच पाणी; साहेब, आता सगळं संपलं, भूमचे शेतकरी झाले हवालदिल

Soybean Damage: भूम तालुक्यातील पिकांना मुसळधार पावसाने जबर फटका दिला. शेतकरी पंचनाम्यासाठी आले असून आर्थिक मदतीची अपेक्षा करत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग यांसह पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
Monsoon Flood
Monsoon Floodsakal
Updated on

धनंजय शेटे

भूम : ‘साहेब, आता सगळं संपलं... शेतात गेलं की फक्त पाणीच पाणी दिसतंया... खरिपात पेरलेलं पीक वाया गेलं... शेताकडं गेलं की बघूसुद्धा वाटत नाय...’ अशा आर्त प्रतिक्रिया देत शेतकरी सध्या पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com