Bogus Voters: बीड जिल्हाधिकाऱ्यांना शपथपत्रासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत; आष्टी नगर पंचायतीतील बोगस मतदान प्रकरण

Beed News: आष्टी नगरपंचायत निवडणुकीतील ५५० बोगस मतदारांच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना १४ ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. अन्यथा शासनाचे काहीही म्हणणे नाही असे समजून पुढील कारवाई होणार आहे.
Bogus Voters
Bogus Voterssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आष्टी (जि. बीड) शहरातील नगरपंचायत निवडणुकीतील ५५० बोगस मतदार असल्याच्या अहवालावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सदर कारवाईबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी १४ ऑगस्टपर्यंत शपथपत्र दाखल करावे, अन्यथा शासनाचे काहीही म्हणणे नाही, असे समजून पुढील कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com