Jalna Rain : पिकांचं नुकसान, पण मदत नाही; प्रशासनाच्या ढिसाळपणाचा शेतकऱ्यांना फटका; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मदत, जालना मात्र वंचित

Crop Damage : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या उशिरा अहवालांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत अद्याप मिळाली नाही.
Jalna Rain

Jalna Rain

Sakal

Updated on

जालना : राज्यात पावसाने हाहाकार माजवला असताना शेतकऱ्यांच्या नजरा राज्य शासनाच्या आर्थिक मदतीकडे लागल्या आहेत. अशात राज्य शासनाने मंगळवारी (ता.२३) राज्यात अतिवृष्टीने ३३ टक्क्यांपेक्षा अधीक बांधित झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची मदत जाहीर केली. या यादीत मराठावाड्यातील चार जिल्ह्यांना मदत जाहीर झाली. मात्र, जालना जिल्ह्यातील जुलै आणि आॅगस्ट महिन्यातील पंचनाम्यांचे अहवाल प्रशासनाने उशिरा पाठवल्याने दुसऱ्या टप्प्यातील मदतीपासून जालना वंचित राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com