Jalna News : वर्षभरात ३५५ जणांचा अपघातात झाला मृत्यू

जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात तब्बल ७५६ अपघात झाले आहेत.
accident

accident

sakal

Updated on

जालना - जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात तब्बल ७५६ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये तब्बल ३५५ जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे अपघात स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्याचे प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com