Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले

Maharashtra Floods : कर्ज आणि नुकसानीमुळे तुकाराम मानसिक तणावात होते.त्यांनी ४ ऑक्टोबरच्या पहाटे विष प्राशन करून जीवन संपवले.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले
Updated on

जायकवाडी धरणातुन गोदावरी अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीकाठी असलेली शेतजमीन पुराच्या पाण्यात गेली. हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन गेला. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com