Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

Jayakwadi Dam Early Filling Water-Starved Marathwada: गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जायकवाडी धरण भरण्यासाठी सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागते.
marathwada water
marathwada wateresakal
Updated on

छत्रपती संभाजी नगरः मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाने यंदाच्या पावसाळ्यात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मागच्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आज, सोमवारी (७ जुलै २०२५) दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, पाण्याची आवक प्रतिसेकंद २२ हजार २२२ क्युसेक इतकी प्रचंड वेगाने सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com