Jayakwadi Dam: 'जायकवाडी धरणातून अडीच लाख क्युसेक विसर्ग'; गोदावरीकाठच्या नागरिकांसाठी आजची रात्र वैऱ्याची

Heavy Discharge from Jayakwadi Dam:रविवारी रात्रीपर्यंत नदीपात्रात अडीच लाख क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले असून रात्रभरात आणखी पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यामुळे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या ३२ गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.
"Jayakwadi Dam releases 2.5 lakh cusecs of water; Godavari riverside residents brace for a tense night."

"Jayakwadi Dam releases 2.5 lakh cusecs of water; Godavari riverside residents brace for a tense night."

sakal
Updated on

-पांडुरंग उगले

माजलगाव: धरणाच्या पाणलोटक्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पैठणच्या जायकवाडी धरणाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आलेत. रविवारी (ता. २८) रात्रीपर्यंत अडीच लाख क्युसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. सावधगिरी म्हणून काही गावातील लोकांना स्थलांतर करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com