Kesar Mango : केशर आंब्यात धाराशिवचा दबदबा; निर्यातीतही आघाडी, यंदा ३५ हजार टन उत्पादन अपेक्षित

Maharashtra Agriculture : धाराशिव जिल्ह्यात यंदा ३५ हजार टनांपर्यंत केशर आंब्याचे उत्पादन अपेक्षित असून, निर्यात क्षेत्रातही जिल्ह्याचा दबदबा निर्माण झाला आहे. राज्यातील इतर भागांपेक्षा येथे अधिक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.
Kesar Mango
Kesar Mangosakal
Updated on

धाराशिव : धाराशिव जिल्हा केशर आंबा उत्पादनात राज्यात आघाडीवर आला असून यंदा निर्यातीच्या क्षेत्रातही दबदबा निर्माण करण्याची चिन्हे आहेत. कोकणानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांनी आंबा निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com