

Dharashiv News
esakal
धाराशिव: मराठवाड्यातील केसर आंबा बागांना यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. हवामानातील अस्थिरतेमुळे आंबा उत्पादनात तब्बल ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची भीती केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे.