

Jalna News
esakal
जालना: यंदा बहुतेक केसर आंबा बागांमध्ये नोव्हेंबरमध्येच मोहर येऊन फळधारणा होण्यास सुरवात झाली. मात्र, वाढते तापमान, आर्द्रतेची व अंतःस्रावाची कमतरता, कीटक व रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट अशा अनेक कारणांमुळे फळगळतीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. परिणामी, आंबा उत्पादन घटण्याची शक्यता आहे.