Jalna News: फळगळतीमुळे आंब्याचे उत्पादन घटणार ; ७५५ हेक्टरवर लागवड; फळझाडांची काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Mango Fruit Drop Threatens Production in Jalna: जालना जिल्ह्यात ७५५ हेक्टर आंबा बागेत फळगळतीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता. वाढते तापमान, कीटक, रोग व गारपीट यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. तज्ज्ञांचे उपाय – योग्य पाणी, खत व औषध फवारणी, आच्छादन, आंतरमशागत टाळा.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: यंदा बहुतेक केसर आंबा बागांमध्ये नोव्हेंबरमध्येच मोहर येऊन फळधारणा होण्यास सुरवात झाली. मात्र, वाढते तापमान, आर्द्रतेची व अंतःस्रावाची कमतरता, कीटक व रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट अशा अनेक कारणांमुळे फळगळतीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. परिणामी, आंबा उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com