Heavy Rain : शेतकऱ्यांच्या हातून खरीप पीक गेले, मोठे आर्थिक नुकसान, पंचनामे कधी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

परळी वैजनाथ तालुक्यात गेल्या महिना भरात अनेकवेळा अतिवृष्टी तर अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे.
agriculture loss in parli vaijnath by heavy rain

agriculture loss in parli vaijnath by heavy rain

sakal

Updated on

परळी वैजनाथ - गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून सोमवारी (ता. २२) दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. पहिल्याच अतिवृष्टीचे पंचनामे झाले नसुन पुन्हा अतिवृष्टी व अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com