killari Earthquake: ती काळरात्र आजही शहारे आणणारी; ३२ वर्ष प्रलयकारी भूकंपाची,५२ गावे आजही सुविधांच्या प्रतीक्षेत

killari Earthquake1993: किल्लारी भूकंपाला आज ३२ वर्षे झाली; ५२ गावांतील हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. आठवणी आजही अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत.
killari Earthquake

killari Earthquake

sakal

Updated on

किल्लारी (जि. लातूर) : किल्लारीतील प्रलयकारी भूकंपाला आज ३२ वर्षे झाली, तरी त्या रात्रीचा थरकाप आजही आठवणीत जिवंत आहे. हजारो जीव गमावणारा भूकंप गावागावातील लोकांच्या मनात खोलवर कोरला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com