'लाडक्या बहिणीं'चे वारस लाभापासून वंचित; पुनर्वसनासाठी संपादित जमिनीच्या सातबाऱ्यावर अजूनही महाराष्ट्र शासन असाच उल्लेख

32 Years After Latur Earthquake: Rehabilitation Challenges Remain : भूकंपात घरातील व्यक्ती दगावल्याचे आभाळ एवढं दुःख होत. वेगवेगळ्या प्रसंगांतून भूकंपग्रस्तांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केले.
32 Years After Latur Earthquake

32 Years After Latur Earthquake

esakal

Updated on

-अविनाश काळे

उमरगा : धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयकारी भूकंपाला (Latur Earthquake) ३२ वर्षे पूर्ण झाली. पण, दरम्यानच्या काळात पुनर्वसित गावांतील प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहेत. भूकंपग्रस्त लाभार्थींना नोकरीत तीन टक्के आरक्षण मिळण्याचा लढा शासन दरबारी अजूनही सुरू आहे. भूकंपाचा जबर फटका धाराशिव व लातूर या दोन्ही जिल्ह्यांतील उमरगा, लोहारा, औसा व निलंगा तालुक्यांतील ५२ गावांना बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com