

Latur News
esakal
मदनसुरी: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले असून, यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले असताना आता ‘काणी’ या रोगामुळे पुढील हंगामातील उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.