Ambad News : लोकसहभाग व महाजन ट्रस्टच्या वतीने खोदलेल्या नाला बेमोसमीच्या पहिल्याच पावसात तुडुंब भरला

अंबड तालुक्यातील ग्रामस्थ, शेतकरी व पशुपालकांना दुष्काळात पाण्याचे पटू लागले महत्त्व.
rain water
rain watersakal
Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील ग्रामस्थ ,शेतकरी व पशुपालक यांना दुष्काकाळात पावसाचे पाणी अडविणे व जिरविण्याचे महत्त्व पटू लागले आहेत. सततचा पाठीशी लागलेला दुष्काळ भीषण पाणी टंचाई यामुळे हंडाभर पाण्याचे महत्व लक्षात येताच 'पाणी आडवा पाणी जिरवा' या मोहिमेसाठी सामाजिक, सेवाभावी संस्था व लोकसहभागातून हि चळवळ अधिक गतिमान होत चालली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com