शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Dattatray Bharne कमी पाऊस व पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांशी संवेदनशीलतेने संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, असे भरणे यांनी सांगितले.
Dattatray Bharne Promises Relief for Maharashtra’s Crop-Damaged Farmers

Dattatray Bharne Promises Relief for Maharashtra’s Crop-Damaged Farmers

Esakal

Updated on

नांदेड, ता. १९ ः मराठवाड्यासह राज्यात पावसाचे प्रमाण कमी आणि दीर्घ खंड पडल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. पीकविम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने, अचूक व पारदर्शकपणे पूर्ण करावेत, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना शनिवारी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com