Manoj Jarange Patil: ''आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत'', जरांगे पाटलांचं दसरा मेळाव्यात मोठं विधान

Narayangad Dussehra Melava 2025: नारायणगड येथील दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली आहे. आरक्षणासाठीच्या पुढील आंदोलासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ त्यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil: ''आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत'', जरांगे पाटलांचं दसरा मेळाव्यात मोठं विधान
Updated on

Dussehra Melava 2025: बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये त्यांनी मराठा समाजाने शासन आणि प्रशासनामध्ये टक्का वाढवण्याचं आवाहन केलं. आपण प्रशासनात गेलो तर आपले प्रश्न सुटतील, शासन आपल्या हातामध्ये असेल तर आपल्याला कुणाकडे बघण्याची गरज पडणार नाही. आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत, असं मोठं विधान जरांगे पाटलांनी केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com