vijay wadettiwar
sakal
अंकुशनगर (जि. जालना) - ‘ओबीसी चळवळीत काम करणाऱ्यांना परदेशात पाठविण्याची मनोज जरांगे यांची भाषा योग्य नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर ‘तुम्ही कोणाची बाजू घेता हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आम्ही तुम्हाला काहीही बोललेलो नाही. तुम्ही त्यांची बाजू घ्यायला तुमची कुठे त्यांना माया येते,’ असा सवाल जरांगे यांना वडेट्टीवार यांना केला.