
Manoj Jarange
sakal
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने पाठिंबा दिला. यानंतरही राहुल गांधी सांगतात म्हणून विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. मराठा समाजाने दिलेल्या पाठिंब्याची अशी परतफेड आहे का, असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी (ता. चार) सकाळी पत्रकार परिषदेत केला.