Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Manoj Jarange Warns Government Over Mumbai March And Protest: मनोज जरांगे यांचा सरकारवर आरोप; हैदराबाद गॅझेटियरनुसार वैधता प्रमाणपत्र, ५८ लाख नोंदी व शिबिरांवर टांगती तलवार, आंदोलन मोडण्याचा डाव असल्याचा सवाल
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

sakal

Updated on

जालना: ‘‘मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चेला आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे वैधता प्रमाणपत्र देऊ, असे सांगून गेले. पण, अद्याप त्याला सुरुवात झाली नाही. शिवाय ५८ लाख नोंदी गावागावांत करून शिबिरेही सुरू झाली नाहीत. त्यामुळे हे मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरात मागील तीन दिवसांपासून आंदोलन मोडीत काढण्याचा डाव साधत आहे का?’’, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com