Manoj Jarange: राहुल गांधींच्या सांगण्यावरून नागपूरचा मोर्चा, मनोज जरांगे, मंत्री छगन भुजबळांवर पुन्हा टीका

Chhagan Bhujbal: मनोज जरांगे यांनी नागपूर मोर्चावरून काँग्रेसवर थेट आरोप करत भुजबळांवर आणि शरद पवारांवर टीका केली. आमचं लक्ष्य फक्त आरक्षण मिळवणं आहे, राजकारण नव्हे,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
Manoj Jarange

Manoj Jarange

sakal

Updated on

वडिगोद्री (जि. जालना) : नागपूरला आज निघालेला मोर्चा हा काँग्रेसचा होता, तो ओबीसींचा नव्हता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून तो काढण्यात आल्याची टीका मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शुक्रवारी (ता. १०) केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com