

Cotton, bajra and moong crops are drying up as rainfall remains deficient, raising concerns over crop losses and fodder scarcity in Maharashtra.
Sakal
पाचोड : गेल्या तीन आठवडयापासून पावसाने दडी मारल्याने खरिप पिके संकटात सापडली असुन ती शेवटची घटका मोजत आहे. पिकासाठी पोषक पाऊस न झाल्याने उगवलेले कोवळे अंकुर जळुन जात असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे चित्र पाचोडसह पैठण तालुक्यात पाहवयास मिळते.