Marathwada Rainfall: मराठवाड्यात शेतकऱ्यांसमोर संकट, खरीप पिकांची अवस्था बिकट, परतीच्या पावसाबाबतही अनिश्चितता

Kharif Crops Struggle Due to Inadequate Rainfall: अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यात खरीप पिकांची अवस्था बिकट झाली असून, ४ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता असली तरी तो सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
Marathwada Rainfall

Marathwada Rainfall

esakal

Updated on

परभणी: यंदाच्या अपुऱ्या पावसाने आधीच संकटाच्या गर्तेत ढकललेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आता परतीच्या पावसाचीही अनिश्चितता उभी ठाकली आहे. पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट असताना निदान परतीचा पाऊस तरी दिलासा देईल, या आशेवर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com