Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

City vs. Village: The Urban Preference in Brides: शहरी मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे शेतकरी व मध्यमवर्गीय तरुणांचे लग्न लांबते आहे. शासकीय नोकरी, शिक्षण, शहरातील राहणी आणि एकत्रित कुटुंब नको अशी अटी मुली ठेवतात.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: मुलगा शासकीय नोकरदार हवा... शिकलेला असावा... सासू-सासरे जवळ नकोत... सर्वात महत्त्वाचे म्हणजे किमान चार ते पाच वर्षे मुलगा शहरात राहणारा असावा... अशा एक ना अनेक अपेक्षा घेऊन बसलेल्या मुली अन् मुलींच्या पालकांमुळे अनेक मुलांचे लग्नाचे वय निघून जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दरम्यान, सर्वत समाजांमध्ये मुलींची संख्याही कमी होत असल्याने अनेकांची लग्ने जमत नसल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com