Divorce Case : तिशीच्या आतच नवविवाहितांना ‘वेगळं राहायचंय’; सर्वाधिक अर्ज २० ते ३० वयोगटातील तरुणाईचे

छळ, हुंडा, विवाहबाह्य संबंधामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढतेय.
divorce

divorce

sakal

Updated on

लातूर - लग्न हा दोन व्यक्तींना, दोन कुटुंबांना जोडणारा एक सोहळा आहे. आयुष्याला मिळणारं एक वेगळं वळण आहे. लग्नानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर येतात. या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारी, एकमेकांना समजून घेऊन सुखाने संसार करणारी कितीतरी उदाहरणे आजूबाजूला आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com