mla kailas patil

mla kailas patil

sakal

MLA Kailas Patil : पूरग्रस्त भागातील उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये शेती आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Published on

कळंब - राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये शेती आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील भागाना मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com