Badnapur News : जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची आमदार नारायण कुचे यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी

जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अतिवृष्टीने थैमान माजवले आहे. त्यात खरीप पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले.
mla narayan kuche and cm devendra fadnavis

mla narayan kuche and cm devendra fadnavis

sakal

Updated on

बदनापूर - जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अतिवृष्टीने थैमान माजवले आहे. त्यात खरीप पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने तातडीने सर्व बाधित क्षेत्राचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी बदनापूर मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी मंगळवारी (ता. २३) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून आणि निवेदन सादर करून केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Washim
Will PM Kisan installment stop without e-KYC?
PM Kisan Yojna
Farmer
Marathi News Esakal
www.esakal.com