Georai News : गेवराई मतदार संघातील खरिपाच्या कापूस पिकाचे सरसकट पंचनामे करण्याची आमदारांनी कृषी मंत्र्याना फोनवरून केली मागणी

अतिवृष्टीने झालेल्या खरिप पिकाचे नुकसान पहाता गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी थेट कृषी मंत्री यांना फोन करून सरसकट पंचनामे करण्याची केली मागणी.
mla vijaysinh pandit
mla vijaysinh panditsakal
Updated on

गेवराई - विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीने झालेल्या खरिप पिकाचे नुकसान पहाता गुरूवारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी थेट कृषी मंत्री यांना फोन करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. एवढेच नाहीतर ई-पीक पाहणी अॅप्सचे सर्व्हर डाऊन असल्याने पिक पेरा नोंद होत नसल्याची कैफियत मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com