Parli Vaijnath : ओबीसी आरक्षण संपले! पोलीस भरतीत मुले लागत नाहीत, या विवंचनेतून ओबीसी बांधवाने संपवलं जीवन

आपली दोन मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र आता आपले ओबीसीचे आरक्षण संपले, आपल्या मुलांना नोकरी लागत नाही.
aatmaram bhange

aatmaram bhange

sakal

Updated on

परळी वैजनाथ - आपली दोन मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र आता आपले ओबीसीचे आरक्षण संपले, आपल्या मुलांना नोकरी लागत नाही. त्यांना इतर कामधंदा व्यवसाय टाकून द्यायला आपल्याकडे पैसेही नाही, संपत्तीही नाही, शेतीही नाही आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com