Flood Damage: पुलाचा आराखडा ठरतोय जीवघेणा; पुलाची उंची, अरुंद गाळ्यांमुळे उजनीत पुराचे थैमान

Poor Bridge Design: उजनी येथील तेरणा नदीवरील पूल उंची आणि गाळे कमी ठेवले गेल्यामुळे पुराच्या पाण्याने घरांमध्ये, बाजारपेठेत आणि शेतात मोठे नुकसान केले. ग्रामस्थांनी उंची वाढविण्याची मागणी केली होती, परंतु दुर्लक्षामुळे पूलच आता संकटाचा कारण बनला आहे.
Flood Damage

Flood Damage

sakal

Updated on

औसा : नदी-नाल्यांवर पूल बांधताना पूरस्थितीचा गंभीर विचार करणे अत्यावश्यक असतानाच केवळ तांत्रिक औपचारिकतेवर आधारित काम केल्याने मोठे संकट ओढवते, हे उजनीच्या पूरस्थितीने स्पष्ट झाले आहे. पुलाची उंची व गाळे कमी ठेवल्याने तेरणा नदीला आलेल्या पुराचे पाणी आडून गाव व शेतात शिरले. परिणामी घरांमध्ये, बाजारपेठेत व शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com