Sugar Industry : राज्याच्या साखर हंगामात 'खासगी'पेक्षा 'सहकारी'च दादा, उतारा आणि गाळप घटल्याने साखरनिर्मितीत २९ लाख टनांची घट

Maharashtra Sugar : राज्यातील १९९ साखर कारखाने बंद असून फक्त पुण्याचा विघ्नहर कारखाना सुरु आहे; यंदा साखरनिर्मितीत २९ लाख टनांची मोठी घट झाली आहे.
Sugar Industry
Sugar Industry Sakal
Updated on

सोमेश्वरनगर : पुणे जिल्ह्यातील 'विघ्नहर' वगळता राज्यातील सर्व १९९ साखर कारखाने बंद झाले आहेत. हंगामाअखेर ८५२ लाख टन उसाचे गाळप झाले असून अवघा ९.४८ टक्के साखर उतारा प्राप्त करत ८० लाख ७६ हजार टन साखरनिर्मिती केली आहे. गतहंगामापेक्षा २२१ लाख टन उसगाळप कमी झाल्याने आणि साखर उताऱ्यात तब्बल ०.७७ टक्क्यांची घट झाल्याने साखरनिर्मितीत २९ लाख २४ हजार टनांची मोठी घट झाली आहे. दरम्यान गाळप, साखरनिर्मिती आणि उतारा या तिनही बाबींमध्ये 'खासगी'पेक्षा 'सहकारी'च सरस ठरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com