Parbhani News: निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका : पूर्णा येथे बहुतांश पिकांना कणीसच नाही; यंदा ज्वारी करपली

Weather Extremes Hit Jowar Farmers in Purna: पूर्णा तालुक्यात पावसाच्या अतिरेकानंतर आणि कडाक्याच्या थंडीत ज्वारी पिकाला कणीस मिळाले नाही. शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाया गेले, तसेच जनावरांसाठी कडबा देखील उपलब्ध होणार नाही.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

पूर्णा: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीला बसला आहे. परतीच्या पावसाचा अतिरेक आणि त्यानंतर दीर्घकाळ टिकलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे ज्वारीची उगवण तर झाली, मात्र आता ऐन भरात उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com