Raju Shetty: “अजित पवारांमुळे सरकारने ऊस शेतकऱ्यांचे १५ रुपये गिळले..!", राजू शेट्टींचा गंभीर आरोप; फडणवीसांना करून दिली जुनी आठवण

Latur Flood: लातूरमध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या, अन्यथा दिवाळी सुरळीत होणार नाही, असा इशारा राजू शेट्टींनी दिला. शेतकऱ्यांची हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत त्वरित देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
Raju Shetty

Raju Shetty

sakal

Updated on

लातूर : अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. हे जमत नसेल तर किमान २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे तरी शेतकऱ्यांना मदत द्या. दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी आम्ही सुरळीत होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com