Marathwada News : तपोवन परिसरात श्रमदानातून तीन वनराई बंधाऱ्यांची उभारणी; शेतकरी व नागरिकांचे समाधान!

Water Conservation : निल्लोड येथील रामानंद संप्रदायाच्या भक्तांनी पाणी आडवा, पाणी जिरवा संकल्पनेवर आधारित वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली. हा उपक्रम भूजल वाढीस हातभार लावणारा व शेतकरी-पर्यावरण हितकारक ठरतो.
Water Conservation Initiative in Nilod

Water Conservation Initiative in Nilod

sakal

Updated on

महेश रोडे

निल्लोड : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने सिल्लोड तालुक्यातील निल्लोड परिसरातील तपोवन परिसरात श्रमदानातून तीन वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील वाहत असलेले पाणी साठवून या भागातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com