समृद्धी महामार्गावर ट्रक अपघातात वाचले, रस्त्यावर थांबले असताना रुग्णवाहिकेनं उडवलं; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarag Accident : जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. जामवाडी जवळ सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
Six Family Members Die In Samruddhi Expressway Accident

Six Family Members Die In Samruddhi Expressway Accident

Esakal

Updated on

जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातल्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जामवाडी परिसरात हा अपघात झाला. सर्वजण ट्रकमधून प्रवास करत होते. पण ट्रकचा अपघात झाल्यानं ते खाली उतरले. त्यावेळी मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेनं त्यांना धडक दिली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com