Maharashtra Agriculture : घोषणा झाली, दिवाळीही संपली; शेंदुरवादा परिसरातील शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित!

Shendurwada Farmers : सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेंदुरवादा परिसरातील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असतानाही शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत. दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा होऊनही प्रत्यक्षात अनुदान संथ गतीने मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Farmers Still Await Excess Rain Compensation

Farmers Still Await Excess Rain Compensation

sakal 

Updated on

शेंदुरवादा : सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खरिपाच्या पिकाची वाताहत झाल्यानंतर तातडीने पॅकेज जाहीर करून दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळेल अशी घोषणा शासनाने केली खरी पण दिवाळी होऊन दोन महिने उलटले तरी शेंदुरवादा महसूली मंडळातील शेतकरी अजून अनुदानापासून वंचितच असल्याने शासनाच्या घोषणेनंतरही मदत मिळण्यास विलंब झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com