Fuel Shortage Crisis: इंधनटंचाईचा कडेलोट: सिल्लोड तालुक्यातील मिरची शेतकऱ्यांचे लाखोंचे पीक अडचणीत, हजारो क्विंटल माल वाया जाण्याची भीती

इंधनटंचाईमुळे सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट; डिझेलअभावी ट्रान्सपोर्ट ठप्प होण्याची भीती, हजारो क्विंटल माल वाया जाण्याचा धोका
Fuel Crisis Hits Agriculture: Chilli Transport and Farming at a Standstill

Fuel Crisis Hits Agriculture: Chilli Transport and Farming at a Standstill

Sakal

Updated on

शिवना : पूर्व हंगामी मिरची लागवडीत अग्रेसर असलेल्या सिल्लोड तालुक्यातील शेतकरी बांधवांचे भवितव्य इंधन टंचाईमुळे अधांतरी टांगले गेले आहे. दररोज हजारो क्विंटल तोडली जाणारी मिरची बाजारपेठेत कशी पाठवावी ? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, डिझेलच मिळाले नाही तर खरेदी केलेली मिरची परराज्यात कशी पाठवावी हा प्रश्न व्यापाऱ्यांना भेडसावतोय.

Loading content, please wait...

Related Stories

Petrol Diesel Alternative in India
Vidarbha News
Buldhana News
Beed News
Marathi News Esakal
www.esakal.com