Fuel Shortage Crisis: इंधनटंचाईचा कडेलोट: सिल्लोड तालुक्यातील मिरची शेतकऱ्यांचे लाखोंचे पीक अडचणीत, हजारो क्विंटल माल वाया जाण्याची भीती

इंधनटंचाईमुळे सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट; डिझेलअभावी ट्रान्सपोर्ट ठप्प होण्याची भीती, हजारो क्विंटल माल वाया जाण्याचा धोका
Fuel Crisis Hits Agriculture: Chilli Transport and Farming at a Standstill

Fuel Crisis Hits Agriculture: Chilli Transport and Farming at a Standstill

Sakal

Updated on

शिवना : पूर्व हंगामी मिरची लागवडीत अग्रेसर असलेल्या सिल्लोड तालुक्यातील शेतकरी बांधवांचे भवितव्य इंधन टंचाईमुळे अधांतरी टांगले गेले आहे. दररोज हजारो क्विंटल तोडली जाणारी मिरची बाजारपेठेत कशी पाठवावी ? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, डिझेलच मिळाले नाही तर खरेदी केलेली मिरची परराज्यात कशी पाठवावी हा प्रश्न व्यापाऱ्यांना भेडसावतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com